CBSE बारावी टर्म १ गुणांवर असमाधानी विद्यार्थ्यांनी 'येथे' नोंदवा आक्षेप

सीबीएसई बारावी टर्म १ परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यासोबतच डिजिलॉकर, उमंग आणि एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. परीक्षेतील गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत आपला आक्षेप नोंदवता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/liqcK7h
via IFTTT

Post a Comment

0 Comments