UGC Guidelines: 'निकालानंतर १८० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना पदवी द्या'

अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये निकाल लागल्यानंतरही बराच काळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे पुढील शिक्षण संस्थेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर कॉलेज आणि विद्यापीठांनी निकालानंतर १८० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना पदवी द्यावी असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2tm8W5d
via IFTTT

Post a Comment

0 Comments