'सागरी क्षेत्रामध्ये मोठ्या रोजगारसंधी'

दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी बंदरे आणि जलमार्गांचा विकास; तसेच जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले होते. ते धोरण पुढील काळातही राबविण्यात आले. सागरी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. तरुणांनी या क्षेत्राला प्राधान्य द्यावे,' असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8hwd05i
via IFTTT

Post a Comment

0 Comments