TET न दिल्याने महापालिकेचे २१६ शिक्षक अपात्र? निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील २१६ शिक्षकांवर अपात्र होण्याची टांगती तलवार आहे. शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी आवश्यक असणारी टीईटी परीक्षा न दिल्याचे समोर आले आहे. ‘टीईटी’-पात्र शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी डीटीएड, बीएड, स्टुडंट असोसिएशनने शिक्षण विभागाकडे केल्यानंतर या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OPu1ny
via IFTTT

Post a Comment

0 Comments