डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा: पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मनस्ताप

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे औरंगाबाद विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा ऑफलाइन घेतल्या जात आहेत. बुधवार, एक जूनपासून पदवी परीक्षा सुरू झाल्या. विविध चार जिल्ह्यात २२५ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा विभागाच्या चुकीमुळे हेळसांड झाली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zdX8Z9c
via IFTTT

Post a Comment

0 Comments