विद्यार्थी-पालकांची चौकशीसाठी महाविद्यालयांमध्ये गर्दी; अन्य सुविधांकडेही लक्ष

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. निकालानंतर पॉलिटेक्निक, आयटीआयसह अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली. शहरात विविध उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी शाखानिहाय प्रवेश समिती तयार केल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Sn3Hv7c
via IFTTT

Post a Comment

0 Comments