CBSE ९वी आणि ११ वीच्या नोंदणी प्रक्रियेत चुकीच्या माहितीसाठी शाळा प्रशासन जबाबदार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या अंतर्गत, एकदा विद्यार्थ्यांचे तपशील शाळेने ऑनलाइन सबमिट केले की, ते बदलता येणार नाही. शाळेने विद्यार्थ्याचे आणि पालकांचे संपूर्ण नाव लिहावे, संक्षिप्त नावामुळे विद्यार्थ्याला भविष्यात अडचणी येऊ शकतात असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OrpAskg
via IFTTT

Post a Comment

0 Comments