भारताने जिंकला युनेस्कोचा पुरस्कार, शालेय शिक्षणात ICTच्या वापरासाठी मिळाला बहुमान

केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता (DOSEL) विभागांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) युनिटला युनेस्कोचा राजा हमद बिन ईसा अल खलीफा पुरस्कार देण्यात आला आहे. करोना प्रादुर्भावाच्या काळात शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय (MoE) द्वारे PM eVIDYA उपक्रमांतर्गत ICT म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने हा पुरस्कार मिळाला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OrkaRjC
via IFTTT

Post a Comment

0 Comments