जिल्हा परिषदेच्या शाळांतील ४३८ वर्गखोल्या जीर्ण

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ४३८ वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत आहेत. या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात नसले तरी परिसरात विद्यार्थी वावरत असल्याने पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या वर्गखोल्या पाडण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे शिक्षण विभाग सांगते. तर ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत असल्याने संताप वाढू लागला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CypnWie
via IFTTT

Post a Comment

0 Comments