Fyjc Admission:'...तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास शाळाच जबाबदार'

School Leaving Certificate: अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात शहरातील अनेक शाळा टाळाटाळ करीत असून, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला शाळाच जबाबदार राहील, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आला आहे. अशा शाळांना सूचना देण्याचा आदेशही शिक्षणाधिकारी कार्यालयाला देण्यता आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GCTdHsU
via IFTTT

Post a Comment

0 Comments