Fyjc Admission: अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडल्याने इंटिग्रेटेडकडे विद्यार्थ्यांची रीघ

सीबीएसई बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. पण अद्याप दहावी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. अकरावी प्रवेशावर याचा परिणाम पाहायला मिळतोय. पालकांनी पाल्यांना 'इंटिग्रेटेड'मध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी इंटिग्रेटेडच्या प्रवेशामध्ये यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GndAN0K
via IFTTT

Post a Comment

0 Comments