Har Ghar Tiranga अभियान आपण का साजरं करतोय? यातून काय साध्य होणार? सर्वकाही जाणून घ्या

Azadi Ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तिरंगा मोहीम १३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेद्वारे सरकारने २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये सर्व खासगी आणि सरकारी आस्थापनांचाही सहभाग असेल. लाखो लोकांनी तिरंगा त्यांच्या घरांमध्ये, सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ES0wnIZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments