पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेना, विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Nutrition Diet: जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत आढावा घेतला. सरकारकडून या शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी इयत्ता आठवीच्या पटावरील ७७ विद्यार्थ्यांना जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही पोषण आहार दिला गेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/trep76N
via IFTTT

Post a Comment

0 Comments