शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात नवे धोरण येणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

Transfer of Teachers:केंद्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. ब्रिटिशांनी या देशामध्ये त्यांच्या स्वार्थासाठी शिक्षण आणले. त्यांना राज्य चालवायचे होते. राज्य वर्षानुवर्षे चालेल अशा यंत्रणा ब्रिटिशांनी तयार केल्या आहेत. बदल्या ही ब्रिटिशांची संकल्पना आहे. सरकारी नोकरदाराची नागरिकांशी बांधिलकी तयार होणार नाही, हे त्यांना अभिप्रेत होते. त्यामुळे दर दोन वर्षांनंतर बदल्यांची आवश्यकता नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SFtPOJ8
via IFTTT

Post a Comment

0 Comments