NCERT Survey: 'अभ्यास, परीक्षा आणि निकाल हे विद्यार्थ्यांच्या चिंतेचे सर्वात मोठे कारण'

NCERT Survey:एनसीईआरटीच्या मनोदर्पण सेलने केलेल्या मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे सर्वाधिक कारण म्हणजे अभ्यास (५० टक्के) त्यानंतर परीक्षा आणि निकाल (३१ टक्के) हे आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ३६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की ते समाजात स्वीकारले जावे यासाठी चांगला अभ्यास करतात. तर ३३ टक्के विद्यार्थी समवयस्कांच्या दबावामुळे अभ्यासाचा भार उचलतात. या दोन्ही बाबींचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0k6hDmK
via IFTTT

Post a Comment

0 Comments