जागतिक मंदीचा भारतावरही परिणाम, वझीरक्स कंपनीने 40 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Recession2k22: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कंपनीची बँक खाती बंद केली होती. जवळपास महिनाभरानंतर बँकिंग कामकाज बंद राहिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर कंपनीचा निर्णय आला. देशातील सर्वात मोठी एक्सचेंज कंपनी असल्याने आमचे प्राधान्य आपल्या ग्राहकांसाठी काम करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीने आपले कर्मचारी कमी केले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gaOh5Uk
via IFTTT

Post a Comment

0 Comments