तिसरीपासून विद्यार्थ्यांना ATKT चा पर्याय? शालेय शिक्षण विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ATKT for school students: शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही. यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी अंतिम परीक्षा देतात. मात्र, अनुत्तीर्ण होणार नसल्याने त्यांच्यामध्ये परीक्षांचे गांभीर्य नाही. यावर उपाय म्हणून तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ लावली, तर त्यांना पुढच्या इयत्तेत पाठवून मागच्या काही विषयांची परीक्षा पुन्हा घेता येईल असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qQU9GN5
via IFTTT

Post a Comment

0 Comments