School Closed: शाळा बंद केलात तर निवडणुकीत मतेही नाहीत; राज्यभरात पालकांचा आक्रमक पवित्रा

School Closed:'शिक्षण नाही, तर मत देणार नाही,' अशी भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'सरकारकडून आरटीई कायद्याचे उल्लंघन होत आहे. वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास मुलींचे शिक्षण थांबणे, कुपोषण, बालविवाह अशा अनेक समस्या निर्माण होतील. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीबाबत सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत.' उपस्थितांनीही सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. शिवाजी खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HYq7V8a
via IFTTT

Post a Comment

0 Comments