School Closed: कमी पटसंख्येच्या २०५ शाळांवर 'टांगती तलवार', ग्रामीण भागातील पालकांची चिंता वाढली

School Closed: राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. विभागीय पातळीवरून हालचालींना वेग आल्याने शिक्षकांचा विरोधही वाढला आहे. कमी पटसंख्येतील शाळांची चार ऑक्टोबरपर्यंत माहिती औरंगाबाद उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांकडून माहिती आली असून, अशा शाळांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HBFk5CV
via IFTTT

Post a Comment

0 Comments