मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालापूर्वीच फेरपरीक्षेचा घाट

Law Reexamination: फेरपरीक्षेचे अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. ‘विद्यापीठाने निकालापूर्वीच फेरपरीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्यातून विद्यार्थ्यांना ८७१ रुपये भरून अर्ज सादर करावा लागला. तसेच विद्यापीठाकडे फेरतपासणीसाठी प्रश्नपत्रिका सादर करण्यासाठी आधीच ५०० रुपये भरले आहेत. त्यातून आधीच ५०० रुपयांचा भरणा केला असताना आता पुन्हा ८७१ रुपये भरावे लागले आहेत. त्यातच फेरतपासणीचा निकाल माहित नसताना पुनर्परीक्षा द्यायची की नाही हा प्रश्न पडला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HAMz1S7
via IFTTT

Post a Comment

0 Comments