मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या कमी होण्याचे 'हे' मुख्य कारण, शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Marathi School: राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पद भरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/48IPgq2
via IFTTT

Post a Comment

0 Comments