वर्ष उलटूनही पीएचडी प्रवेश नाही; १५ जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

विद्यापीठ प्रशासनाने नुकतीच सर्व संशोधन केंद्रांची तपासणी केली असून, त्यात उपलब्ध मार्गदर्शक, प्रवेश संख्या याबाबतची माहिती संकलित केली आहे. असे असतानाही काही संशोधन केंद्रांमध्ये वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KUSQgGz
via IFTTT

Post a Comment

0 Comments