'शिक्षणपद्धतीत मूल्याधिष्ठीत शिक्षण आहे का?'

Education System:‘लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होणार नसल्यास, त्या ज्ञानाचा समाजाला; तसेच स्वत:च्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फायदा होणार नाही,’ असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडले. ‘आपल्या शिक्षणपद्धतीत मूल्याधिष्ठीत शिक्षण दिले जाते का, याचा विचार व्हायला हवा. वसुधैव कुटुम्बकम या तत्त्वाच्या पूर्णत्वासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qJsn0I6
via IFTTT

Post a Comment

0 Comments