'आरक्षणामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय'

Competitive Exams: दहा वर्षे सेवा झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सरळसेवा भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधीच दहा टक्के असलेले अनुकंपा आरक्षण २० टक्क्यांवर नेल्याने आरक्षणात वाढ झाली आहे. शिवाय जातीय आरक्षणही आहेच. अशा वेळी सरकारकडून केवळ ५० ते ६० टक्के पदांसाठीच जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1aQqWH5
via IFTTT

Post a Comment

0 Comments