'या' शाळेत शिकताच सरकारी नोकरी पक्की! शिकले तेवढे सर्वच झाले पास

Rajsthan School: शिक्षणाच्या बाबतीत असा विक्रम जिल्ह्यातील एकाही शाळेने केलेला नाही. त्यामुळेच या शाळेचा राज्यस्तरावरही गौरव झाला आहे. २००३ मध्ये ही शाळा उच्च माध्यमिक शाळा झाली. त्यानंतर २० वर्षे झाली तरी या शाळेतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. या शाळेत कला आणि विज्ञान शाखेचे वर्ग सुरू आहेत. त्याचबरोबर शाळेतील मुलांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, विज्ञान स्पर्धेत राज्यस्तरावर पदके मिळवली आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Hb3uNKW
via IFTTT

Post a Comment

0 Comments