SSC HSC Exam: दहावी, बारावी प्रश्नपत्रिका 'जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम'वर

SSC HSC Exam: औरंगाबाद विभागात दहावीसाठी ६२९ परीक्षा केंद्र असून ६३ परिरक्षक केंद्र आहेत. बारावीसाठी ४३० परीक्षा केंद्र व ५८ परिरक्षक केंद्र आहेत. परिरक्षक केंद्रांना आठ ते दहा शाळा जोडलेल्या असतात. परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी परिरक्षक केंद्र व परीक्षा केंद्र यांच्यातील अंतर पाहूण निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. साधारत: तीस मिनिटे किंवा तासभर आधी सहाय्यक परिरक्षक प्रश्नपत्रिका घेऊन निघतो. नव्या बदलामुळे सहाय्यक परिरक्षकावरील जबाबदारी वाढली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6S9Xihv
via IFTTT

Post a Comment

0 Comments