RTE: शाळांचे १८०० कोटी थकले, आरटीई प्रवेश रोखण्याचा पवित्रा

RTE Admission:‘राज्य सरकारकडून चार वर्षांची आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आरटीईतून विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. याबाबत प्रवेशाविषयी पालकांनी शाळेकडे कोणतीही विचारणा करू नये. पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा किंवा पूर्ण फी भरून प्रवेश घ्यावा’, अशा आशयाचे फलक अनेक शाळांनी लावले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TQo8hVW
via IFTTT

Post a Comment

0 Comments