RTMNU: परीक्षांना चार महिन्यांचा कालावधी होऊनही निकाल लागेना

RTMNU Exam:विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात बीए, बीकॉम, बीएस्सी, एमकॉम, एमएसह इतर काही शाखांच्या परीक्षा घेतल्या. परीक्षांनंतर काही दिवसांतच निकाल लागणे अपेक्षित आहे. दरम्यान, परीक्षांना आता १२० दिवस उलटूनही या शाखांचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थी महासंघाच्यावतीने विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cJFwElt
via IFTTT

Post a Comment

0 Comments