'आधार' ऐवजी पटनोंदणीनुसार संचमान्यता निश्चित करावी, शिक्षकांची मागणी

School: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील बोगस विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्याचे शिक्षकांना कारण नाही. या शाळांची सातत्याने यंत्रणेमार्फत तपासणी होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील ९० ते ९५ टक्के दरम्यान अधिक विद्यार्थ्यांची आधार कार्ड पडताळणी झाली आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांची पडताळणी न करण्याचे शिक्षक-मुख्याध्यापकांना कोणतेही कारण नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zyb9ETu
via IFTTT

Post a Comment

0 Comments