Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाकडून निकालातील त्रुटी निवारणासाठी समितीची स्थापना
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाने बीए तृतीय वर्ष सत्र ५च्या मानसशास्त्र विषयाच्या परीक्षेत तब्बल १८ हून अधिक विद्यार्थ्यांना १०० गुण दिले आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर नापास करताना एकाच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना क्रमाने गुण दिल्याचा प्रकार समोर आला. विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास दाखविल्याचा आरोपही विद्यार्थी करत आहेत. आता या प्रश्नांवर विद्यापीठाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WU6LrIo
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WU6LrIo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments