आनंदाची बातमी! मिरा-भाईंदर पालिकेच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

Mira Bhyander Job: मिरा-भाईंदर पालिकेतील काही रिक्त पदे भरण्यासाठी शेवटची भरतीप्रक्रिया २०१५मध्ये राबवण्यात आली. त्यानंतर मागील आठ वर्षांत कोणत्याही पदांसाठी भरतीप्रक्रिया ही आस्थापना खर्चावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेली नाही. परिणामी, पालिकेतील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागा रिक्त आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q2lCI8F
via IFTTT

Post a Comment

0 Comments