'अकरावी प्रवेशावेळीच आधारजोडणी करावी'

FYJC Admission:तांत्रिक विसंगतींमुळे सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांची आधारजोडणी झालेली नाही. तसेच त्यातून यंदा सुमारे १५ ते २० हजार शिक्षकांची संख्या कमी होईल. अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आधार जोडणीअभावी ग्राह्य धरले जात नाही. त्यातून शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने अकरावी प्रवेशावेळीच आधारची नोंदणी केल्यास नंतर जोडणीची आवश्यकता भासणार नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gUndcKM
via IFTTT

Post a Comment

0 Comments