भारतीय संविधान घराघरात पोहोचविणार, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. राज्यातील शाळांमध्ये देखील विविध स्पर्धांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने घराघरात संविधान पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vExzB1F
via IFTTT

Post a Comment

0 Comments