दप्तराचे ओझे आता घरीच विसरा, दहावीपर्यंत शाळेत पुस्तके नेण्याची गरज नाही

शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणमंडळाकडून अनेक प्रयोग केले जातात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टॅब दिले आहेत. तर आता पंजाब सरकारने अशाप्रकारचा निर्णय घेत पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. यानुसार दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तके नेण्याची गरज नसेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/A5noiFm
via IFTTT

Post a Comment

0 Comments