शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, वेतनाचा तिढा कधी सुटणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनात कायमच अडचणींचा डोंगर उभा राहत असल्याचे चित्र आहे. येथील शिक्षकांचे वेतन कायम उशिरा देण्यात येते असे सांगण्यात येत आहे. दरमहा १५ तारखेपर्यंत शाळांकडून पगाराचे देयक पंचायत समितीकडे पोहोचते. हे देयक शालार्थमध्ये तयार होऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UZY0nuJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments