CBSE: एका वर्गात केवळ १८ विद्यार्थी देणार बोर्ड परीक्षा, करोनामुळे बदलले निर्देश

करोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येत आहेत. २६ एप्रिलपासून दुसऱ्या टर्मच्या परीक्षा सुरु होत आहेत.दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या करोना प्रतिबंध नियमांचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gjqcuPY
via IFTTT

Post a Comment

0 Comments