Right To Education: अद्याप ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या वर्षी जिल्हातील १० हजार ४२९ बालकांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ३६३ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरी उर्वरित बालकांच्या पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ljGuh7p
via IFTTT

Post a Comment

0 Comments