दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'या' स्पर्धा परीक्षा, यशस्वी झालात तर नशीब उजळेल

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडतात. पण याची सुरुवात दहावीला असल्यापासून करता येऊ शकते. सरकारमान्य अशा अनेक परीक्षा आहेत ज्यात सहभागी होऊन उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिष्यवृत्तींसाठी कुठे अर्ज करायचा याची माहिती देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OYlLRpj
via IFTTT

Post a Comment

0 Comments