BalBharati:शालेय विषयाच्या आणि भाषांच्या समित्या गठीत होणार

BalBharati:महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती ही संस्था १९६७ पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलेले आहे. या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांच्या आणि पूरक साहित्याच्या लेखन-संपादन, चित्राकृती इत्यादी कामासाठी शैक्षणिक स्तर व माध्यमनिहाय विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fUM4qYQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments