CBSE: बारावीचा निकाल लागण्याआधीच MUची प्रवेश प्रक्रिया सुरु, बोर्डाने UGC कडे केली 'ही' मागणी

CBSE 12th Result:बारावीचा निकाल लागण्याआधीच मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असल्याने सीबीएसई बोर्डाने यूजीसीला हे पत्र लिहीले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश महाविद्यालयांनी गुरुवारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली. ज्या विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना १३ जुलैपर्यंत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच तिसरी गुणवत्ता यादी १४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/d26LYJm
via IFTTT

Post a Comment

0 Comments