Teachers Recruitment: जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची ४५० पदे रिक्त, जाणून घ्या तपशील

Teachers Recruitment: जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची ४५० पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही. शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HjqSW7D
via IFTTT

Post a Comment

0 Comments