Teachers Recruitment: पालिकेच्या शाळांमध्ये आऊटसोर्सिंग पद्धतीने शिक्षकभरती

Teachers Outsourcing: शाळेमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी येत आहे. त्यामुळे शिक्षकही योग्य पद्धतीने प्रत्येक वर्गाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांची भरती करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. थेट भरती प्रक्रिया राबवण्यात बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी न थांबता मानधनावर शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CAdWP8l
via IFTTT

Post a Comment

0 Comments