Google Layoff: गुगलकडून आता भारतातही कर्मचारी कपात, रात्री उशिरा ४५० जणांना कामावरून काढले

Google Layoff: गुगलने आता भारतातही कर्मचारी कपात सुरू केली आहे. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनीने गुरुवारी रात्री उशिरा भारतातील विविध विभागांतील ४५० ते ४८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यातील अनेक कर्मचारी हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये लेव्हल फोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाउड इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करत होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8C2TVK9
via IFTTT

Post a Comment

0 Comments