Also visit www.atgnews.com
Lokpal: लोकपालद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण होणार ३० दिवसात
Lokpal: नवीन विनियम २०२३ अंतर्गत, विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना समित्या स्थापन कराव्या लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकपाल नियुक्त करावे लागेल.हे विनियम २०२३ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक सरलीकृत परंतु प्रभावी यंत्रणा निर्माण केली जात आहे. नवीन यूजीसी नियमांमध्ये समितीच्या स्थापनेसाठी तपशीलवार प्रक्रिया, रचना, लोकपालची नियुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S1K6Dv7
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S1K6Dv7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments