उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषदांच्या शाळांचे टाईमटेबल बदलले

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता व पिण्याच्या पाण्याची गरज बघता जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात आठ ते एक यावेळेत भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YLj8g5Q
via IFTTT

Post a Comment

0 Comments