युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

२४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात तेथे अडकलेल्या सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले आहे. प्रदीर्घ काळ सुरु असलेले युद्ध आणि उध्वस्त युक्रेनियन शहरे पाहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या करिअरची चिंता वाटू लागली आहे. यासंदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bpTghq8
via IFTTT

Post a Comment

0 Comments