Heat wave आणि करोना प्रादुर्भावामुळे CBSE बोर्डाकडून परीक्षा केंद्रांना महत्वाचे निर्देश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरु झाल्या आहेत. दरम्यान देशात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागला आणि यात भरीस भर म्हणून तापमान देखील वाढू लागले आहे. पण या सर्वाचा परिक्षार्थ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून बोर्डाने काळजी घेतली आहे. यासाठी परीक्षाकेंद्रांना महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BhL9diR
via IFTTT

Post a Comment

0 Comments