'विद्यापीठालाच शंभर कोटी उभारण्यास सांगणारा राज्य सरकारचा आदेश तुघलकी'

National Law University: औरंगाबाद येथील विधी विद्यापीठ २०१७ पासून सुरू झाले आहे. त्यानंतर मुंबई व नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. ही केंद्रीय विद्यापीठे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी कायद्यांतर्गत स्थापन झाली आहेत. येथील विद्यापीठ उद्घाटनावेळी हे विद्यापीठ दोन वर्षांत परिपूर्ण उभे करण्याची राज्य सरकारची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. प्रत्यक्षात विद्यापीठ पूर्ण झाले नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tLJvArD
via IFTTT

Post a Comment

0 Comments