गणवेश दिरंगाईनंतर पालिकेच्या विद्यार्थ्यांना आता पोषण आहाराची चिंता

KDMC School: पालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असून दोन वेळचे अन्न देताना पालकांची दमछाक होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पोषक आहाराची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी शाळेत मधल्या सुट्टीत चिक्कीसारखा पोषण आहार देण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात आला होता. करोनापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार मिळत होता, मात्र यंदा पोषण आहारालाही कात्री लावण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WCKMiyf
via IFTTT

Post a Comment

0 Comments