विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती मिळणार एका क्लिकवर

Marathwada University:बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी स्तरावरील प्रवेशाची लगबग सुरू होते; तर पदवी परीक्षेच्या निकालानंतर पदव्युत्तर महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया सुरू होते. मात्र, या प्रक्रियांचे निश्चित वेळापत्रक पाळले जात नाही. यंदापासून निश्चित वेळापत्रक पाळले जावे, यासाठी प्रशासन उपाययोजना करत असल्याचे सांगण्यात येते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ODieGAo
via IFTTT

Post a Comment

0 Comments